संस्कृत भाषेचे संवर्धन आणि त्यासाठी उपाययोजना !

आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.

सर्वांच्या संघटित शक्तीमुळे श्रीराममंदिराची स्थापना झाली असून रामराज्याची पहाट होत असल्याचे जाणवणे !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते. अयोध्या येथे श्रीराममंदिर झाले असल्याने हा श्लोक सत्यात उतरतांना आपण प्रत्यक्ष पहात आहोत…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले नागपूर येथील श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) !

‘नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘अखिल भारतीय शरयूपारीण ब्राह्मण संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) हे त्यांच्या पत्नीसह मागील २ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येतात. ते एका मंदिराचे विश्वस्त आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही न सापडणे; परंतु सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘ती कागदपत्रे कुठे आहेत ?’, ते सूक्ष्मातून पाहून अचूकपणे सांगणे

अनुमाने ७ – ८ वर्षांपूर्वी नांदूर मधमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील ‘श्री मृग व्याघ्रेश्वर’ या महादेवाच्या मंदिराच्या विश्वस्तांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिका निफाड येथील हिंदु जनजागृती समितीचे सेवक श्री. धनंजय काळुंगे यांच्याकडे दिली होती…

धर्मध्वजाच्या पूजनामध्ये अडथळा येऊ नये यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पूजन निर्विघ्नपणे पार पडणे !

‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होत आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २३ जून २०२४ या दिवशी धर्मध्वज फडकावून त्याचे विधीवत् पूजन सायंकाळी ५.३० वाजता करायचे ठरवले होते…

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी व्यापारी बंधूंकडून अर्पण घेतांना मिळालेला भावपूर्ण प्रतिसाद !

‘हिंदु जनजागृती समितीने फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले होते. त्यानिमित्त गुरुकृपेने ‘गोव्यात प्रसार करणे आणि अर्पण घेणे’ या सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी समाजातील व्यापारी बंधूंकडून मिळालेला भावपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसाद पुढे दिला आहे.

श्री. संकेत पिसाळ यांना धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘सोलापूर येथे एका भागामध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. एक धर्मप्रेमी तेथील परिसरात प्रसार करायचे आणि ३५ – ४० जणांना वर्गाला आणायचे. त्यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय होता…

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे साधकाचा शारीरिक त्रास पूर्णपणे बरा होणे

आजारी असतांना घराबाहेर पडून सेवा करता येणे शक्य नव्हते, तरीसुद्धा भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापनाच्या वसुलीची सेवा केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला आजारपणातही सेवा करण्याची प्रेरणा दिली आणि माझ्याकडून सेवा करून घेतली.

भक्ताच्या झोळीत ‘अतीशुद्ध’ घालण्यासाठी सद्गुरूंना स्वतःला परमशुद्ध व्हावे लागणे

अतीशुद्धामध्ये योग्य असे दुसरे तत्त्व मिसळून अतीशुद्ध पेलवून घ्यावे लागते.

कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. मंगला बळवंत चावरे (वय ६० वर्षे) !

साधकांनी हे सत्य जाणून घ्यावे आणि स्वतःच्या मनावर कोरून घ्यावे की, साधकांचा जन्म हा ईश्वरप्राप्तीसाठी आहे. मायेत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नव्हे.’