संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील आश्रमात बार्शी (जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र) येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ‘अश्वमेध यज्ञाचा संकल्पविधी’ केला.

प्रेमभाव, इतरांना साहाय्य करणारे आणि गुरुसेवेची तळमळ असणारे नंदुरबार येथील (कै.) भरत दत्तात्रय पंडित (वय ६० वर्षे) !

नंदुरबार येथील श्री. भरत दत्तात्रय पंडित यांचे ७.६.२०२३ या दिवशी निधन झाले. २५.६.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे.