अशा निवडणूक निकालाला ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘साधकांना निवडणुकांच्या निकालांचे कौतुक नसते; कारण त्यांना ‘ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना झाल्यावरच सर्व अडचणी सुटणार आहेत आणि आनंदप्राप्ती होणार आहे’, याची निश्‍चिती असते.

एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणार आनंद हा निवडणुकांच्या निकालाच्या आनंदापेक्षा कैक पटीने अधिक असतो !

‘निवडणुकांचा निकाल घोषित झाला की, विजयी उमेदवाराला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी कार्य करणारे त्याचे कार्यकर्ते आणि त्याला मतदान करणारे मतदार या सर्वांनाही आनंद होतो; पण हा आनंद त्यांना ५ वर्षांतून एकदाच मिळतो.

गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.

सनातन संस्थेचे पू. भगवंत मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी केला देहत्याग !

मूळचे फरिदाबाद (हरियाणा) येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी ४ जून २०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला.

पनवेल येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ परब याचे सुयश !

सनातनचा बालसाधक चि. पार्थ संजय परब (वय ५ वर्षे) याला ‘गीता परिवारा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन श्रीमद्भगवद्गीता संथा वर्गा’च्या परीक्षेत सुयश मिळाले आहे. त्याने या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

हिंदूंनो, कुणाला नोकरी द्यायची, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील एका हिंदु दुकान मालकाच्या मुलीवर दुकानातील दानिश खान या कामगाराने बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे वापरून तिच्याकडून पैसे उकळले. खान याला अटक करण्यात आली आहे.

भाजपने माझा सल्ला ऐकला नाही ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘भाजप कमीतकमी २२० जागा जिंकेल, असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे. भाजपने माझा सल्ला ऐकला असता, तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता……..

संपादकीय : कठोर आत्मपरीक्षण आवश्यक !

येत्या काळातही राष्ट्रहितकारी कायदे आणि योजना राबवून भाजपने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे !

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला ५० सहस्रांहून अधिक मतांची आघाडी !

खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंह याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद असून सध्या तो आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात आहे.

रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर ‘गुरुजी’ कसे झाले ?

आज पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…