एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणार आनंद हा निवडणुकांच्या निकालाच्या आनंदापेक्षा कैक पटीने अधिक असतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘निवडणुकांचा निकाल घोषित झाला की, विजयी उमेदवाराला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी कार्य करणारे त्याचे कार्यकर्ते आणि त्याला मतदान करणारे मतदार या सर्वांनाही आनंद होतो; पण हा आनंद त्यांना ५ वर्षांतून एकदाच मिळतो. त्या तुलनेत ज्या भक्ताला देवाचे दर्शन होते त्याला मिळणारा आनंद निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्याचे कार्यकर्ते आणि त्याचे मतदार यांच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक असतो !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभातʼ नियतकालिके