सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; …. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती !

रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे

गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ !

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाला. त्यामुळे बोगीत गोंधळ उडाला. पडताळणी केली असता तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले.

पुणे-सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळले !

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट पथकर नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग कार्यालयाच्या समोर कोसळले. यामुळे दुचाकी, चारचाकी यांसह बँड वादकाच्या गाडीचीही हानी झाली आहे.

पनवेल येथे ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चालू करण्यात आलेल्या डॉ. अशोक तांबेकर यांच्या ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक राम नदीत सांडपाणी सोडत असल्याचा ‘आप’चा आरोप !

राम नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) सुनावणी चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) यांच्या विरोधात हा दावा प्रविष्ट आहे.

पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्‍यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे पुणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !

एकमेकांशी समन्वय नसणार्‍या विभागांमुळेच प्रशासनाची कार्यक्षमता घटते, नागरिकांना त्रास होतो, हे लक्षात घ्यावे !