
नवी देहली – लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले. यांमध्ये लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशा यांचा समावेश आहे. देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यात बंगाल राज्यात सर्वाधिक, म्हणजे ७३ टक्क्यांहून अधिक, तर महाराष्ट्रात सर्वांत अल्प, म्हणजेच ४९ टक्केच मतदान झाले.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ