नवी देहली – लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले. यांमध्ये लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशा यांचा समावेश आहे. देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यात बंगाल राज्यात सर्वाधिक, म्हणजे ७३ टक्क्यांहून अधिक, तर महाराष्ट्रात सर्वांत अल्प, म्हणजेच ४९ टक्केच मतदान झाले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > Lok Sabha Elections Phase 5 : पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान !
Lok Sabha Elections Phase 5 : पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान !
नूतन लेख
- संसदेतून राजदंड (सेंगोल) हटवून तेथे राज्यघटना ठेवा !
- प्रत्येक राज्यात हिंदु विचारवंतांचे संघटन होणे आवश्यक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
- धर्मप्रसारासाठी अधिकाधिक संत निर्माण होणे आवश्यक ! – बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू
- कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र
- हिंदु धर्मविरोधकांकडून केल्या जाणार्या खोटा प्रचाराविरूद्ध आक्रमक पवित्रा आवश्यक ! – डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा ट्रस्ट, तेलंगाणा
- हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचार ! – श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक