मुंबई – महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या ५ व्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान झाले. यामध्ये भिवंडीमध्ये ४८.८९ टक्के, धुळे ४८.८१, दिंडोरी ५७.०६, कल्याण ४१.७०, मुंबई उत्तर ४६.९१, मुंबई उत्तर-मध्य ४७.३२, मुंबई उत्तर-पूर्व ४८.६७, मुंबई उत्तर-पश्चिम ४९.७९, मुंबई दक्षिण ४४.२२, मुंबई दक्षिण-मध्य ४८.२६, नाशिक ५१.१६, पालघर ५४.३२ आणि ठाणे लोकसभा मतदान संघात ४५.३८ टक्के इतके मतदान झाले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान !
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान !
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !