पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे असल्याचा ‘परशुराम सेवा संघा’चा आरोप

पुणे – विलास खरात यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला’, या पुस्तकाचे प्रकाशन १२ जानेवारी या दिवशी होणार आहे. हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे आहे, असा आरोप ‘परशुराम सेवा संघा’चे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केला आहे आणि या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याविरुद्ध त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
देशपांडे यांनी सांगितले की, खोटा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून छापला जाणे चुकीचे आहे. पेशवे ब्राह्मण असल्याने हे केले जात आहे. पेशवे हे कधीही राजे झाले नाहीत. राजे हे भोसले घराणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आमचे दैवत आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घातली गेली पाहिजे.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !