‘भारत को हिन्दू राष्ट्र बनाने का किसी में दम नहीं !’ – मौलाना तौकीर रजा
भारत को हिन्दू राष्ट्र बनने से अब कोई नहीं रोक सकता !
भारत को हिन्दू राष्ट्र बनने से अब कोई नहीं रोक सकता !
द केरल स्टोरी ! या चित्रपटातील प्रसंगांपेक्षा अधिक किळसवाणी हिंसा आणि बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झालेली असतात, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) गावी ही नसावे !
‘नुसते ज्ञान लंगडे, तसेच नुसते कर्म आंधळे ! ज्ञानयुक्त कर्म हेच खरे श्रेयस्कर’, असा उपयुक्त संदेश देणार्या वीर सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.
‘हिंदूंचे सैनिकीकरण’ या मंत्राचा असा लाभ झाला की, इंग्रज सैनिकांमध्ये पूर्वी मुसलमान सैनिकांचा भरणा अधिक होता. ही स्थिती पालटून आता सैनिकांमध्ये हिंदूंची संख्या वाढली…
काही अभिजात वर्गाच्या लोकांच्या विकृतींना कायदेशीर मान्यता दिल्याने भारताची नैसर्गिक न्याय-परंपरा बाधित होईल. नैसर्गिक न्याय हा आजच्या न्यायव्यवस्थेतही अतीमहत्त्वाचा आहे. समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याने ते पूर्णत: अमान्य आहेत !
सावरकरांनी लोकांना आवाहन केले की, अखंड हिंदुस्थानला पाठींबा देणार्या हिंदु महासभेला निवडून द्या; परंतु लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अन् देशाची फाळणी झाली. तेव्हा प्रश्न होता पाकिस्तान कि अखंड हिदुस्थान ? आज प्रश्न आहे इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?
‘हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती अंधश्रद्धेच्या पायावर उभी आहे’, असा अपप्रचार केला जातो. त्याला चोख उत्तर देण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
नेत्र तृप्त होती मधुर वचने बहू तोषविती |
सहवासाचे क्षण सर्वांच्या मनमंदिरी विराजती ||
मी परम पूज्यांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायला आलो होतो. त्यांना भेटून मला मनापासून आणि पुष्कळ आनंद झाला. त्यांच्याकडे पहातांना ‘अतिशय तेजःपुंज व्यक्तीमत्त्व कसे असते ?’, ते कळले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्वरस्वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो….