जिहादी आतंकवाद कि धर्मयुद्ध ?
सध्या डॉ. झाकिर नाईकचे नाव चर्चेत असते; कारण बांगलादेशचे जिहादी त्याचे समर्थक आहेत. वर्ष २००६ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटांमध्ये या झाकिरचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.
सध्या डॉ. झाकिर नाईकचे नाव चर्चेत असते; कारण बांगलादेशचे जिहादी त्याचे समर्थक आहेत. वर्ष २००६ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटांमध्ये या झाकिरचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.
भारतातून इंग्रजी राजवट गेली, तरी ती जिवंत आहे; कारण येथे कोणत्याही प्रांतातील व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत अस्खलीतपणे बोलू शकत नाही
मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही.’
शौचाला अधिक वेळ बसावे लागणे, तसेच जोर द्यावा लागणे, ही लक्षणे असल्यास पाव चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, पाव चमचा ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ आणि १ चिमूट सैंधव मीठ एकत्र करून अर्धी वाटी पाण्यातून दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्यावे.
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने होणार्या सभेला पोलिसांनी अनुमती दिली आहे; मात्र त्यासाठी १५ अटी घातल्या आहेत. २ एप्रिल या दिवशी ही सभा होत आहे.
सरकारने अशा वासनांधांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा दिल्यासच अशा घटना थांबतील, हे लक्षात घ्या !
ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !
सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात.
‘मी गुरुसेवा करत आहे’, असा भाव असला, तर समष्टी साधना चांगली होऊन त्याबरोबर व्यष्टी साधनाही होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा.