झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ३ सैनिक घायाळ
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
अटकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘माझ्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात आहे’, असा आरोप केला आहे.
ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !
भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण ज्यांनी हा देश घडवला ते हिंदु आहेत. भारतात रहाणारे सर्व लोक हिंदु आहेत; कारण त्यांचे पूर्वज हिंदु होते.
‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जगातील पाचवी अर्थव्यवस्था असतांना जनता स्वतःच्या किमान गरजा भागवण्यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्प थेट सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्हणता येईल !
व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून वाळू उपसा करण्यापर्यंत तस्करांची मजल जाते यावरून पोलीस, प्रशासन यांचा कोणताही वचक नसल्याचे स्पष्ट होते. अशा प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्था कधीतरी राखली जाईल का ? राजरोसपणे चालू असलेला वाळू उपसा प्रशासनाला का दिसत नाही ?
प्रवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने तातडीने उपाययोजना काढाव्यात !