प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची प्रथम भेट
पौष शुक्ल चतुर्थी या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची भेट झाली. त्या निमित्ताने…
पौष शुक्ल चतुर्थी या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची भेट झाली. त्या निमित्ताने…
सध्या आर्थिक व्यवहार करतांना आपण भ्रमणभाषद्वारे ‘ऑनलाईन’ किंवा काही वेळा आपण चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतो. चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे ? ते जाणून घेऊया.
विधीमंडळात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी स्वत: उपस्थित केलेल्या शेकडो गंभीर प्रश्नांवर स्वत: मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची वर्षांनुवर्षे पूर्तता होत नाही.
विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही.
‘अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक बर्याचदा इतरांमधील दोषच अधिक पहात असतात. त्यामुळे अशा साधकांना इतरांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा ते त्यांच्याविषयी टीकात्मक बोलतात अथवा विकल्प पसरवतात.
ध्यानमंदिरात गेल्यावर ‘सर्व देवीदेवता या भूवैकुंठात आहेत’, असे अनुभवायला मिळाले. मला परात्पर गुरु डॉक्टर गरुडावर बसलेले दिसले. माझा नामजप भावपूर्ण होत होता.
कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती देत आहोत.
२०.५.२०२१ या दिवशी कोरोनासंसर्गामुळे माझ्या वडिलांचे (रवींद्र अंबादास देशपांडे यांचे) निधन झाले. त्या वेळी मी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतर्मनापासून आळवले.
देव या चैतन्यदायी सेवेच्या माध्यमातून ‘माझ्यावरील रज-तमाचे आवरण न्यून करत आहे’, असे मला वाटते. सेवा झाल्यानंतर मला हलकेपणा जाणवतो.