हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

चेन्नईमध्ये हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्तीवेल यांना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्‍या दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्याचे हिंदूंना आवाहन करणारी पत्रके वितरित केल्यावरून अटक करण्यात आली.

तमिलनाडु में दिवाली पर हिन्दू दुकानदारों से सामान खरीदने का आवाहन करने पर हिन्दू कार्यकर्ता गिरफ्तार !

हिन्दू राष्ट्र की अपरिहार्यता समझें !

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ?

कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ?

कुतूबमिनार नव्हे, तर मेरुस्तंभ, म्हणजेच वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !

खरेतर अनेकदा मुसलमान कुतूबमिनारवर त्यांचा हक्क सांगतात; पण प्रत्यक्षात कुतूबमिनार कुणी बांधला ? तो नेमका काय आहे ? याविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

वृत्तांकनातील अतिशयोक्ती टाळा !

आपले दायित्व काय आहे ? आणि आपण लोकांना काय सांगत आहोत ? याचा विचार करायला हवा. मथळ्यांमधील अतिशयोक्ती किंवा अतीरंजितपणा टाळणे आवश्यक आहे. मथळा, वृत्त आणि छायाचित्र हे सर्व एकच असायला हवे, हेही माध्यमे अन् सामाजिक संकेतस्थळे यांवर वृत्ते देणार्‍यांना समजू नये, हे आश्चर्यजनक आहे.

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

‘विशेष म्हणजे पृथ्वी गोल आहे, हे युरोपमधील शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढले’, असे सर्वत्र मानले जात असले, तरी ही वस्तूस्थिती भारतियांना त्यापूर्वीच ठाऊक होती. आर्यभट्ट यांनी ख्रिस्ताब्द ५०० मध्ये ‘या गोल पृथ्वीचा व्यास सुमारे ४० सहस्र १६८ किलोमीटर’ म्हणून मोजून काढला.

पोलिसांवर तिसर्‍या डोळ्याचे (‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांचे) लक्ष !

सर्वाेच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यात ‘सीसीटीव्ही’ लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांना प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आहे. या ‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा कशी असावी, याचेही सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

वांगे वातूळ असते का ?

वांगे मुळीच वातूळ नसते. वांगे हे वात आणि कफ यांच्यावर एक चांगले औषध आहे. छातीत कफ झालेला असल्यास वांग्याच्या ५ – ६ फोडी पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून २ – ३ वेळा ४ – ५ दिवस प्यायल्यास कफ बरा होतो.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वाई (जिल्हा सातारा) येथील ‘महागणपती’चे दर्शन घेतल्यावर तेथे मिळालेला कौल आणि ‘महागणपती’चा आशीर्वाद !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्‍यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे दर्शन घेतले.