‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !

नैसर्गिक शेतीमध्ये झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये खर्च नगण्य आणि उत्पन्न भरपूर असते. यासाठी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची माहिती दिली जाते.

सामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करा ! – श्री. पुरुषोत्तम सोमानी यांची केंद्र सरकारकडे मागणी

‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

गोव्यात गेली ४ वर्षे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या कह्यात

गेली २० अनधिकृतपणे वास्तव्य करत असूनही त्याचा पत्ता न लागणे भारतीय सुरक्षादल किंवा पोलीस यांना लज्जास्पद !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या अशास्त्रीय संकल्पना राबवून होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवा !

जल आणि पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेश मूर्तीदान, कृत्रिम तलावात विसर्जन, कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवणे आदी अशास्त्रीय संकल्पना राबवून केली जाणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ श्री गणपति !

‘भाद्रपद शुक्ल ४, हा दिवस श्री गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश. सत्त्व, रज, तम या त्रिगुणंचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, अशा स्वरूपाचे दैवत मानले आहे

हरितालिका व्रत

पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

भगवान श्रीविष्णूचे अवतार वराहाचे दिव्य स्वरूप !

आज भाद्रपद शुक्ल तृतीयेला (३० ऑगस्ट २०२२) ‘वराह जयंती’ आहे. त्या निमित्ताने… प्रस्तुत लेखामध्ये श्रीविष्णूचा तिसरा अवतार भगवान वराह याचे अलौकिक स्वरूप अत्यंत भावपूर्ण रूपाने कथन करण्यात आले आहे. आज असलेल्या वराह जयंतीच्या निमित्ताने ‘कल्याण’ मासिकातील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत. १. सुमेरू पर्वताच्या शिखरावर असलेल्या ब्रह्मदेवाचे अत्यंत प्रकाशमान, दिव्य अन् विस्तृत … Read more

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

भूतान : गरीब देशातील ‘श्रीमंत’ लोक !

भारतापेक्षा ८६ पटींनी लहान असणारा भूतान पर्यटनवाढीला नाही, तर निसर्गरक्षणास आणि त्या मार्गान्वये जनतेच्या आनंदास प्राधान्य देतो. हीच वास्तविक श्रीमंती आहे ! याउलट भारतात विकासाच्या नावाखाली सर्रासपणे निसर्गाचा र्‍हास केला जातो ! भारतासाठी हे अत्यंत लज्जास्पद !