सावंतवाडी येथे ‘सकल हिंदु समाज मेळाव्या’चे आयोजन
सध्यातर धर्मद्वेष जीवघेणा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतीही जात अथवा पंथ यांचे असलो, तरी केवळ हिंदु म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत धर्मरक्षणासाठी विचारमंथन करणे आवश्यक आहे.
सध्यातर धर्मद्वेष जीवघेणा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतीही जात अथवा पंथ यांचे असलो, तरी केवळ हिंदु म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत धर्मरक्षणासाठी विचारमंथन करणे आवश्यक आहे.
‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’
शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार्या आमदारांचे सदस्यत्व रहित करण्याविषयी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.
१८ वर्षांवरील सर्वांना लसीची वर्धक मात्रा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला, तरीही मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
प्रिंस कुरेशी नावाच्या मुसलमानाने ‘मोनू गुप्ता’ या नावाने देहली येथील एका हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्न करण्याचे खोटे वचन देऊन कासगंज येथे बोलावले. याठिकाणी त्याने मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.
सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात’’, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.
तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख यांना ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पूर्ण केलेल्या कामाचे देयक संमत करण्यासाठी ग्रामसेवक दीपक देशमुख यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली.
पसार बंदीवानांना शोधण्यात पोलिसांचा नाहक वेळ आणि श्रम वाया जाणार, शिवाय ते गुन्हेही करणार. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पॅरोल संदर्भातील सुधारित धोरण लवकर ठरवणे अपेक्षित !
सनातनच्या वतीने ‘मोरया मंगल कार्यालय’, पाईपलाईन रोड येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.