सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.

प्रेमळ, सहनशील आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर !

आषाढ शुक्ल सप्तमी (६.७.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणाऱ्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. भक्ती गुरुदास खंडेपारकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अखंड गुरुचरणांचा ध्यास असणारी मनीषाताई !

पुणे येथील सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिची परात्पर गुरुदेवांनी लक्षात आणून दिलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करते.

साधकांशी जवळीक साधून त्यांच्यावर प्रीतीचा वर्षाव करणाऱ्या आणि त्यांना आनंद देणाऱ्या रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षाचे दायित्व सांभाळणाऱ्या पू. रेखा काणकोणकर !

एका साधकाने पू. रेखाताईंची (पू. रेखा काणकोणकर सनातनच्या ६० व्या संत) अनुभवलेली प्रीती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अवस्था

परात्पर गुरु डॉक्टर साधकांना मार्गदर्शन करतात, तसेच राष्ट्र आणि धर्म यासंबंधीचे कार्य करतात, तेव्हा त्यांची ‘जीवात्मादशा’ असते. या अवस्थेत ईश्वराशी अखंड अनुसंधानात राहून त्याला अपेक्षित कार्य परात्पर गुरु डॉक्टर करत असतात.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा एखाद्या गोष्टीसाठी संकल्प झाल्यावर ते कार्य सहजतेने होते’, याची प्रचीती गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना घेणारे जोधपूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शीतल मोदी (वय ४९ वर्षे) !

गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना ‘एखाद्या गोष्टीसाठी संकल्प झाल्यावर ते कार्य सहजतेने होते’, याची प्रचीती घेणारे जोधपूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शीतल मोदी.

आसाममधील सिलचर येथील बंधारा तोडणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी सरकारने न्यायालयाकडे केली पाहिजे !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या

दिवसाढवळ्या अशा प्रकारची हत्या होण्याची घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण करणारी आहे !

(म्हणे) ‘तुला अधिक दिवस जगू देणार नाही !’

‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !