वास्को परिसरात गायींवर उकळते पाणी टाकणारी टोळी कार्यरत

हिंदूंसाठी गाय मातेसमान आहे. त्यामुळे उकळते पाणी टाकण्यासारखे प्रकार कोणता समाज करत असणार, ते लक्षात येते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ४९ लाखांहून अधिक रुपयांची हानी !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे आतापर्यंत खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची एकूण ४९ लाख ६२ सहस्र ८६० रुपयांची हानी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुलांची समस्या कायम

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने येथील वीरांगना लक्ष्मीबाई स्मारक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मूळच्या पुणे येथील महिलेची अमेरिकेतील ‘कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड !

येथील ऋतुजा इंदापुरे यांना अमेरिकेतील समॅमिश शहराच्या ‘कौन्सिल मेंबर’ हा बहुमान मिळाला आहे. राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असलेल्या इंदापुरे या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांचे पुढील शिक्षण आय.एल्.एस्. विधी महाविद्यालयात झाले. त्यांनी इंग्लंडमधून एल्.एल्.एम्. केले.

‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांची खाती गोठवल्याने जनतेचे रस्त्यांवर उतरून आंदोलन !

चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.

स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करा ! – पू. (सौ.) भावना शिंदे

शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो.

पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

गुरुपौर्णिमा महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले, तसेच ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण ठरले.

मंत्रीपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची खंडणी मागणार्‍या चौघांना अटक !

राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळवून देण्याचे आमीष दाखवून आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी करणार्‍या २ धर्मांधांसह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.