सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.

संभाजीनगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना शास्त्रीय गायनाचा सराव करतांना आणि गायनाची शिकवणी घेतांना विविध राग अन् ताल यांची जाणवलेली वैशिष्ट्ये !

आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सूक्ष्मातील योग्य प्रकारे जाणवायला लागते आणि सूक्ष्मातील उत्तरे बरोबर येतात. या दृष्टीने सदर अनुभूती साधिकेच्या भावापरत्वे आहेत.

साधिकेला लाभलेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा चैतन्यमयी सत्संग !

सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गुरुपौर्णिमेला २0 दिवस शिल्लक

‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.

सद्गुरु अनुताई, केवळ तुमच्यामुळे ।

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. हेमंत पुजारे आणि श्री. प्रीतम नाचणकर यांनी केलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संगात भाववृद्धीसाठी प्रयोग घेत असतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांनी अनुभवलेली भावस्थिती !

५.११.२०२१ या दिवशी या सत्संगात सद्गुरु अनुराधाताईंनी भाववृद्धीसाठी घेतलेल्या प्रयोगानंतर नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि स्वतःतही परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवणे

आजचा वाढदिवस : कु. अनया रोहित महाकाळ

ज्येष्ठ कृष्ण दशमी (२३.६.२०२२) या दिवशी कु. अनया रोहित महाकाळ हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु मुलीला पळवल्यामुळे नव्हे, तर अतिक्रमणामुळे घर पाडले !

त्या तरुणाने एका हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून त्याचे घर पाडण्यात आल्याचा आरोप सरकारवर केला होता.

नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !