नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी भूमीपुत्रांचे आंदोलन !

आंदोलनाच्या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या भीतीने सिडकोने २३ जानेवारीपासूनच विमानतळाचे काम बंद ठेवले होते.

अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ९ लाख पळवणार्‍यांना अटक !

अधिकोषाचा बनावट ‘ई-मेल’ पत्ता बनवून ग्राहकाच्या खात्यातून ९ लाख रुपये पळवणार्‍या दोघांना पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल आणि बिरेनभाई शांतीलाल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ दिल्याप्रकरणी मंत्रिमंडळ बरखास्त करावे ! – भाजप

सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावरील दंड आणि व्याज मंत्रिमंडळाने माफ करून त्यांना वैयक्तिक लाभ करून दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याला वित्त विभागाचा विरोध होता, असे ते म्हणाले.

वारकर्‍यांनो, धर्मावरील आघात रोखण्यासाठी सक्षम कायदा करण्याची शासनकर्त्यांकडे मागणी करा !

साहित्य परिषदेच्या निमित्ताने ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांचे वारकर्‍यांना आवाहन

कर्जबाजारी झालेल्या महावितरणवर सार्वजनिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ !

एरव्ही एखाद्या ग्राहकाकडून वीजदेयकाचे पैसे न भरल्यास तात्काळ त्याला देण्यात आलेला वीजपुरवठा खंडित केला जातो. असे असतांना महावितरणने ग्रामविकास आणि नगरविकास विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही ?

कोरोनाची लस बंधनकारक नाही; मात्र नागरिकांना विनंती करून लस घेण्यास भाग पाडू ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, असाही शाळा चालू करण्याचा हेतू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

भारतीय चलनाविषयी अपसमज पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे प्राणवायूअभावी माशांची तडफड आणि मृत्यू !

यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथेही पाणी प्रदूषण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून प्रदूषण विभागही डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले.