सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विविध निर्बंध

जिल्ह्यात होणार्‍या आगामी निवडणुका यांच्या कालावधीत जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात १६ डिसेंबर २०२१ पर्यंत विविध निर्बंध लागू केले आहेत.

७० सहस्र रुपयांची लाच मागणारे उपनिरीक्षक कह्यात, तर साहाय्‍यक उपनिरीक्षकाचा पळ !

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांचे तात्‍काळ निलंबन करायला हवे.

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य मिळण्यासाठी अर्ज करा ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास ५० सहस्र रुपये आर्थिक (सानुग्रह) साहाय्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज प्रविष्ट करावा.

पोलीस अधीक्षक प्रियांका कश्यप यांची त्यांच्या विरोधातील ‘सूमोटो’ याचिकेची सुनावणी रहित करण्याची लोकायुक्तांना विनंती

७ जून २०१८ या दिवशी अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी ‘मी पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीविषयी भ्रष्टाचारविरोधी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही’, अशी तक्रार लोकायुक्तांकडे प्रविष्ट केली होती.

जयेश साळगांवकर यांचा त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

३ डिसेंबरला त्यांनी गोवा फारवर्ड पक्षाचे त्यागपत्र दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत साळगाव मतदारसंघातून त्यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची परंपरा खंडित !

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा !

मराठी भाषेला लोकमान्यता असल्याचे दाखवून द्या ! – सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीची सर्व कागदपत्रे केंद्रशासनाकडे पाठवण्यात आली असून केंद्रीय भाषा तज्ञ समितीने कागदपत्रे स्वीकारली आहेत.

भारताच्या तीव्र विरोधानंतर श्रीलंकेकडून चीनच्या आस्थापनाला दिलेला सौरऊर्जा प्रकल्प रहित

श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता.

राज्यातील अमली पदार्थ प्रकरणाच्या ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्र करणार !

राज्य सरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपवण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याच्या महासंचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे.