हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)
श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे
श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे
सनातन संस्थेत ‘कविता करणारे, राष्ट्र आणि धर्म यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे किंवा साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे अनेक साधक असणे; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री सरस्वतीदेवीचा कृपाशीर्वाद मिळवून दिलेला असणे
८ ऑक्टोबर २०२१ – नामजप सत्संग , भावसत्संग , धर्मसंवाद
साधनेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगांचा सुंदर समन्वय अतिशय दुर्लभ आहे. पू. अनंत आठवले यांचे व्यक्तीमत्त्व या अद्वितीय दृष्टीनेही शोभणारे आहे.
‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.
‘अध्यात्मात परिपूर्ण सेवा करण्याला महत्त्व आहे. परिपूर्ण अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकाची प्रत्येक कृती अचूक व्हायला हवी. सेवेत चुका झाल्यामुळे रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. अध्यात्मातील हे सूत्र अधोरेखित करणारा सूक्ष्मातील एक प्रयोग सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात आला.
‘सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी ‘श्री वाराहीदेवीचा यज्ञ’ केला. या यज्ञाचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.
सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्या नूतन मराठी ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन करण्यात आले.
‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.
वाणी आणि मन यांच्याद्वारे ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शुद्ध केले पाहिजे. आपले स्वभावदोष संपूर्णतः घालवले पाहिजेत. एकदा चित्तशुद्धी झाली की, ईश्वर स्वत:च तुम्हाला त्याचे दर्शन देईल.