संभाजीनगर येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होणार ! – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल’, असा निर्णय ३ ऑगस्ट या दिवशी साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने घेण्यात आला आहे.

देशपातळीवरील मोठ्या कटाचा शोध घेण्यासाठी एल्गार परिषदेचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवले !

केंद्र सरकारने बंदी घातलेली सीपीआय (माओवादी) ही संघटना माओवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि अनधिकृत कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी एल्गार परिषदेच्या आयोजकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

यज्ञ सत्य, विरोध मिथ्य !

यज्ञ हे भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी आपले ऋषिमुनी, संत, तसेच महापुरुष यांनी वेळोवेळी यज्ञ केले आहेत. कुठलेही प्रश्न किंवा समस्या यांचे हिंदु धर्मात परिपूर्ण उत्तर आहे. यज्ञ हे अशाच उत्तरांपैकी एक आहे.

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून साहाय्य !

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना १०० चादरी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे यांनी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सुपुर्द केल्या.

‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे अर्पण !

स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्‍या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे !

ढगफुटी (क्लाऊड बस्टी)!

काही वर्षांपूर्वी केवळ हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होणारी ढगफुटी (क्लाऊड बस्टी) आता देशात अनेक ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातही ढगफुटीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.

नागपूर येथे पोलिसांच्या मारहाणीत आत्मसन्मान दुखावल्याने तरुणाची आत्महत्या !

महेश राऊत यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या उत्तरदायी पोलिसांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) की शिवविहार कालोनी में धर्मांधों से त्रस्त ८१ हिन्दू परिवारों दी पलायन की चेतावनी !

हिन्दू राष्ट्र की आवश्यकता समझें !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

मुरादाबाद येथील शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी ‘घरे विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांध मांसाहार करून त्याचे अवशेष संकुलात रहाणार्‍या हिंदूंच्या घरासमोर फेकतात, असा हिंदूंनी आरोप केला आहे.