महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?
आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या २० आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील.
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.
‘महाराष्ट्रात केवळ हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला; मात्र हेच अंधश्रद्धा निर्मूलनवाले अन् नास्तिकतावादी मंडळी पुण्यातील दापोडी, तसेच वसई येथील चर्चमध्ये आजार बरे करण्याच्या नावाखाली जे दावे केले जातात, त्यांवर काहीच बोलत नाहीत.’
डिस्चार्ज च्या वेळी आम्हाला गुलाबाची फुले देऊन निरोप देण्यात आला. तसेच ‘तुम्हाला येथे काही अडचणी आल्या का ? आमच्याकडून काही राहिले का ?’, अशी विचारणा केली.
हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.
या कठीण काळात ‘मृतावर अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, याविषयी समाजात संभ्रमाची स्थिती आहे. यासाठी सांप्रतकाळाशी सुसंगत, असे आपत्कालीन पर्याय दिले आहेत.
‘३१.१०.२०१९ या दिवशी पहाटे ५ वाजता माझ्या आईचे (सौ. द्रुपदा दगडू पांगुळ (वय ६५ वर्षे) यांचे) निधन झाल्याचे ऐकून माझा त्यावर विश्वासच बसला नाही. नंतर मी विचार केला,
१५.६.२०२१ या दिवशी श्रीमती नलंदा खाडये यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि जावई यांना जाणवलेली …..
कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.