प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर हत्येचा आरोप
ऑलंपिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा हत्येच्या प्रकरणी पसार झाल्याने देहली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील कुमार याच्या घरावर धाडही टाकली होती.
ऑलंपिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा हत्येच्या प्रकरणी पसार झाल्याने देहली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील कुमार याच्या घरावर धाडही टाकली होती.
या रुग्णालयाच्या देयकावरून प्रशासनाकडे यापूर्वीच काही तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकारानंतर रुग्णांच्या नातेवाइकांचा संताप आणखी वाढला. संतापलेल्या नातेवाइकांनी रुग्णांवरील उपचारांची लाखो रुपये मूल्याची देयके न देताच मृतदेह तेथून हलवले.
कोविशिल्ड लसीची निर्मिती करणार्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
रुग्णालयाचे देयक भरले नाही म्हणून कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह ३ दिवस शवागारामध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील मायमर संचालित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात घडली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना दिला
रुग्णालयांना अशा प्रकारच्या सूचना द्याव्या लागणे, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ? हे रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि नैतिक मूल्य शिकवण्याला पर्याय नाही.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे कैलास स्मशानभूमीवरती अंत्यसंस्काराचा ताण येत असून अंत्यसंस्कारासाठी जागा अल्प पडू लागली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत २३७६ नागरिकांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले होते.
कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या संसर्गामुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यांमध्ये भर पडली आहे.
कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीसाठी पडताळणी न करताच कोरोना नसल्याचा बनावट अहवाल देणार्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच दिसून येते. ही दु:स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक !
आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकर्या गेल्या, अशा सर्वांना पुन्हा उभे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्चितच करणार आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.