(म्हणे) ‘कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तरदायी !’ – असदुद्दीन ओवैसी

रमझानच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी केली जाते, मशिदीत जाऊन नमाजपठण केले जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सरकारला उत्तरदायी ठरवतांना ओवैसी यांनी स्वतःच्या धर्मबांधवांना सुनावण्याचेही धारिष्ट्य दाखवावे !

मशिदींवरील अवैध भोंग्यांचा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता नसून हिंदूंना हुसकावून लावणारा ‘लॅण्ड जिहाद’ ! – संतोष पाचलग, हिंदुत्वनिष्ठ

अनधिकृत भोंगे हा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित नसून हिंदूंना हुसकावून लावणारा नियोजित जिहाद आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान हा एक प्रकारे ‘लॅण्ड जिहाद’ आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घ्यायचे !

अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे खळबळजनक माहिती

मुके बिचारे…!

यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी आणि छायाचित्रणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.

परदेशात प्रसारमाध्यमांवर वाईट चित्र रंगवणे, हे भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे मोठे षड्यंत्र असू शकते ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

परदेशात प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवर भारताचे वाईट चित्र रंगवले जात आहे. त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्य यांवर वाईट प्रभाव पडतो. भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षड्यंत्रही असू शकते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २७ एप्रिल या दिवशी केले आहे. 

आरोग्यरक्षक सक्षम हवेत !

डॉक्टर हा समाजघटक जर खंबीर असेल, तर सामान्य जनतेला धीर येऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचे आत्मबळ वाढणेच आवश्यक आहे. केवळ लौकिक शिक्षण घेऊन नाही, तर साधनेनेच आत्मबळ वाढते. साधना करणे अपरिहार्य आहे, हे आतातरी डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवे.

लव्ह जिहादमुळे कन्नड अभिनेत्रीच्या संगनमताने तिच्या भावाची धर्मांध प्रियकराकडून हत्या !

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !