फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याविषयी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये मागितल्याच्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली !

विशाळगडावरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर असून याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकार्‍यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्‍वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.

पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतींनी केलेल्या संशोधनात अध्यात्म अन् वैद्यकशास्त्र यांचा थेट संबंध ! – शॉन क्लार्क

‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांमधील अध्यात्मशास्त्राचे स्थान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !

अनधिकृत टपर्‍या हटवा, अन्यथा ५०० टपर्‍या उभारण्यासाठी अनुमती द्या ! – शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अतिक्रमणासमवेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यासाठी पालिकेची कोणतीही अनुमती घेतली जात नाही. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच इतस्त: पडलेले असते. कामात हयगय करणार्‍या भागनिरीक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.

वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे आदेश धुडकावणार्‍या तलाठ्यांवर कारवाई !

तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

पुणे येथील खासगी अधिकोषाची ३६ लाखांची फसवणूक !

सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत आहेत. यावरून त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही, असेच लक्षात येते. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत !

बोलविता धनी ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी २ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबळजनक दावा पत्र पाठवून केला.

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती

आपण आपले आधार आणि पॅन लिंक आहे कि नाही, याची माहिती संगणक किंवा मोबाईल यांवर इंटरनेट (internet) द्वारे मिळवू शकतो. यासाठी पुढील प्रक्रिया करावी.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आशीर्वादानेच निलंबन रहित करून सचिन वाझे यांना महत्त्वाच्या पदावर घेतले ! – देवेंद्र फडणवीस

एखाद्या निलंबित व्यक्तीला काही कारणास्तव पुन्हा सेवेत घेतले, तर तिला महत्त्वाचे अधिकारीपद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही ? एवढेच नाही, तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाविना झाले का ?…..