पणजी येथे रस्त्यावर नरकासुर प्रतिमादहन केल्याने खिळे लागून वाहनांचे ‘टायर पंक्चर’ झाल्याच्या घटना

पणजी महानगरपालिका रस्त्यावर होणारे नरकानुसर प्रतिमादहन रोखू शकली नाही आणि स्थानिक पुरोहिताला जमले, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पणजी महापालिकेला जमले नाही. या दोन्ही गोष्टी महापालिकेला लज्जास्पद !

‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरावर प्रविष्ट केलेल्या खटल्यातून देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक ! – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सत्येंद्र मुळे

कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्या देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक जाईल याचा प्रयत्न आहे. अशा सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना मला हेच सांगायचे की, जाणूनबुजून कोणाचा अपमान करणे योग्य नाही.

‘सुर-ताल हुनर का कमाल’ ही जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धा

‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा परीक्षक म्हणून सहभाग !

मुंबईत दिवाळीत गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण

या वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाल्याची नोंद ‘आवाज’ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाले आहे.

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बहिरेवाडी येथील सैनिक ऋषिकेश जोंधळे (वय २० वर्षे) हे ४ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हुतात्मा झाले. यानंतर १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६.४० वाजता ऋषिकेश यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

मुंबईत फटाकेबंदी कागदावरच

दीपावलीच्या दिवसात मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी आवाजी फटाके फोडू नयेत, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही

‘हिंदु धर्मात दोन लग्न करतात का ?’ – महिला तलाठी सय्यद, तारळे (जिल्हा सातारा)

प्रशासकीय कामात धर्म कुठून आला ? अर्ज स्वीकारून त्यावर योग्य उत्तर द्यायचे सोडून धर्मभावना दुखावणार्‍या या घटनेला कुणी ‘प्रशासकीय जिहाद’ म्हटल्यास चूक ते काय ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

सोलापूर येथे वसुबारसच्या दिवशी ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला

आपण जन्माला येतांना सुख, दुःख, गुण आणि दोष हेही समवेत घेऊन येतो; मात्र सद्गुरूंची सेवा करतांना आपण घेऊन आलेले दोष न्यून होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचे परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते.

दुर्गनाद प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी केलेल्या कवलापूर (जिल्हा सांगली) येथील सिंहगडाच्या प्रतिकृतीचे अनावरण !

दुर्गनाद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी ३ मासांच्या अथक प्रयत्नांनंतर कवलापूर येथे सिंहगडाची प्रतिकृती साकार केली आहे.

आयुर्वेद आणि भारताचे दायित्व

ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !