परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’
‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’
‘ठाणे येथील सनातनच्या साधिका श्रीमती माधवी शरद नवरंगे यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणार्या त्यांच्या कन्या कु. सुप्रिया शरद नवरंगे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
या लेखाच्या चौथ्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्वर आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज पुढील सूत्रे पाहू.
कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.
१६.२.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. अमित हडकोणकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्या सौ. अदिती हडकोणकर यांचा विवाह झाला. यानिमित्त सहसाधकांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली.
महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.
वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते.