मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याची कुटुंबियांनी दिली चेतावणी

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

‘रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक प्रथम दर्जाचा योग झाला असेल, तर व्यक्ती पराक्रमी, साहसी, शूर, जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असते. अशा व्यक्तींमध्ये दृढ आत्मविश्‍वास आणि नेतृत्वगुण असतो.

रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !

अफगाणिस्तानच्या दौलताबादमधील कुलतक गावामधील एका मशिदीमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी तरुणांचा मृत्यू झाला.

नागपूर येथे ‘ऑनलाईन गेम’च्या आहारी जाऊन ३ अल्पवयीन मुलांनी घर सोडले  !

लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवल्यास अशा घटना कधीही घडणार नाहीत. यासाठी पालकांनी स्वतः धर्मशिक्षण घेऊन मुलांनाही ते दिले पाहिजे. यातून चांगले संस्कार आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे अधोरेखित होते !

राममंदिर वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुलीचा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचा आरोप 

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

नम्र स्वभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असलेले गोवा येथील डॉ. मनोज सोलंकी !

डॉ. मनोज सोलंकी यांच्या चिकित्सालयात गेले होते. त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून त्यांचा साधेपणा, त्यांच्यातील नम्रता आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात असलेला उत्कट भाव माझ्या लक्षात आला.

पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास करणे, हे राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून असणे

पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्‍चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात, आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते.