कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना व्यष्टी आणि समष्टी स्तरावर झालेेले लाभ !
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २२.३.२०२० या दिवसापासून संपूर्ण देशात अकस्मात् दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना झालेले लाभ या लेखात आपण पाहूया.