
‘काही साधकांना एखाद्या नामजपाचा काही लक्ष ते काही कोटी जप करायला काही संत सांगतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा, ‘इतका जप ते मोजतात कसे ?’ मी प.पू. रघुवीर महाराजांना (प.पू. दास महाराजांना) हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘इतका जप करण्यासाठी १ सहस्र मण्यांची जपमाळ वापरतात. तो जप दिवसाला १० माळा केला, तर दिवसाला १०,००० होतो. त्यामुळे महिन्याला ३ लाख होतो आणि वर्षाला तो ३६ लक्ष ५० सहस्र होतो. अशा तर्हेने तो मोजता येतो.’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ