पारधी जक्कल काळे यांच्या गुंडगिरीमुळे प्रशासनाची धावपळ, तर ग्रामस्थ हैराण
मोठा फौजफाटा घेऊनही गुन्हेगार पकडला जात नसेल, तर पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये त्रुटी आहे का, हे शोधावे लागेल. एका गावातील गुन्हेगाराचा बंदोबस्त करू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?