(म्हणे) ‘काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच !’
एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !
एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !
‘मुसलमान-बौद्ध भाई भाई’ अशी घोषणा देणार्यांना आता यावर काय म्हणायचे आहे ?
काश्मीरमध्ये एकाही हिंदूची हत्या होणार नाही, तसेच हिंदूंचे पुनर्वसन होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रथम आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले पाहिजे !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था केव्हाचीच नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता न्यायालयानेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षादलांना नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, असेच तेथील हिंदूंना वाटते !
इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून भारतावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. नूपुर शर्मा यांचे पैगंबर यांच्या कथित अवमानाविषयी केलेल्या विधानावरून ही धमकी देण्यात आली आहे.
नूपुर शर्मा यांच्या पैगंबर यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक विधानावरून आकांडतांडव करणारे शेख हुसैन यांच्या विधानावर गप्प का आहेत ?
जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.
पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे !
छत्तीसगडमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करून आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत आहे. जे आपल्याशी युद्धात जिंकले नाहीत, त्यांनी अशा प्रकारे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.