उत्तरप्रदेशमध्ये झीशान याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सुलतानपूर जिल्ह्यातील धम्मौर पोलीस ठाण्याच्या परिसरात झीशान अहमद याने विवाहाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अहमद याला अटक करण्यात आली आहे, असे धम्मौर येथील पोलिसांनी सांगितले.

प्लास्टिक कचरा द्या आणि विनामूल्य चहा प्या !

भग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे !

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांचा या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍याला निवडावे !’

‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?

काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्‍या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपिठासाठी शासनाकडून २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक !

हे दत्तपीठ नसून बाबाबुडनगिरी यांचा दर्गा असल्याचा मुसलमानांचा दावा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान दोघेही दर्शनासाठी येत असतात.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमान तरुणांकडून दलित हिंदु कुटुंबाला घरात घुसून मारहाण

‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !

बंगालमध्ये भाजपच्या सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार

तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते !

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !