गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
विश्व हिंदु परिषदेने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात आरंभिलेल्या हितचिंतक, म्हणजेच ‘सदस्यता मोहीम अभियाना’च्या अंतर्गत धर्मांतर, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी गावोगावी जाऊन जागृती करण्यात आली.
जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !
रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.
यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !
वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे.
विद्यापिठात शिकणार्या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.
‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्या कतार देशामध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळल्या जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक चालू होण्यापूर्वी कतारमध्ये ५०० हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर आल्या.