सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर परत निघायची इच्छा होत नाही ! – जगजीतन पांडे, महामंत्री, अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळ, वाराणसी

प्रतिवर्षीप्रमाणे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे होणार्‍या माघ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला श्री. पांडे यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

ब्रिटनमध्ये ज्यू लोकांच्या विरोधात खोटे वृत्त प्रसिद्ध केल्यावरून बीबीसीकडून चूक मान्य करत क्षमायाचना

अनेक दशकांपासून बीबीसी वृत्तवाहिनीकडून हिंदू आणि ज्यू यांचा द्वेष करत त्यांच्याविषयी चुकीची पत्रकारिता केली जात आहे. आता बीबीसीवर कारवाई होत असल्याने या वाहिनीकडून क्षमायाचना मागितली जात आहे.

अनंतनाग येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

कैमूर (बिहार) येथे रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी !

रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही !

राजकोट (गुजरात) येथे कथित ईशनिंदेच्या पोस्टवरून धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाटण (गुजरात) येथे विवाहित महिलेने विवाह करण्यास नकार दिल्यावर धर्मांधाकडून तिच्यावर आक्रमण

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलेवर आक्रमण करण्याचे धाडस होणे अपेक्षित नाही, असे हिंदूंना वाटते !

धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या !

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे.

बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !

‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ?