भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीयता !
‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रवादाच्या आधारावरच विजय प्राप्त झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस आपल्या सिद्धांत मूल्यांपासून दूर होत गेली.
‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रवादाच्या आधारावरच विजय प्राप्त झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस आपल्या सिद्धांत मूल्यांपासून दूर होत गेली.
‘नेमकेपणाने सांगायचे, तर समाजातील विविध घटक ज्यांचे विभिन्न स्वभाव, प्रकृती आणि क्षमता असतात, त्यांना सुसंवाद पद्धतीने अन् परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.
२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मराठीची दुरवस्था’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
‘गेली काही शतके जडवादी सिद्धांतांनी धर्मसिद्धांतांना नाकारले. या धारणांचा प्रभाव होता आणि अजूनही आहे. युरोपियनांनी ‘सत्ये’ नाकारली, जी त्यांना ठाऊकच नव्हती.
बलात्कार केल्याप्रकरणी मनू पी.जी. या सरकारी अधिवक्त्यावर केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्यातील छोट्टानिक्कारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
‘मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी भाषण करतांना भाषाशुद्धीविषयक जे विचार मांडले, ते येथे देत आहोत.
भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.
अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते.
अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !
सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …