एकत्र कुटुंबपद्धत पुनरुज्जीवित करूया !

‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.

बंगालची दुसर्‍या काश्मीरकडे होणारी वाटचाल थांबवा !

बंगालची वाटचाल दुसर्‍या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’

सद्यःस्थितीत साधनेला पर्याय नाही !

उत्तरप्रदेशमध्ये एका कुटुंबाला त्यांचा २२ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे भासवून नफीस नावाच्या व्यक्तीने त्या कुटुंबाकडून लाखो रुपये उकळल्याचे वाचनात आले. यानिमित्ताने सध्या हिंदूंना किती सावध रहाणे आवश्यक आहे, हे जाणवले.

भारताचा वाढता आंतरराष्ट्रीय दबदबा !

देशोदेशींच्या सत्ताधिशांसमवेत असलेले नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक संवाद, स्नेहसंबंध यांमुळे ते जगभरातील सत्ताधिशांशी केव्हाही संवाद साधू शकतात आणि अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय जटील प्रश्न मुत्सद्देगिरीच्या गुंतागुंतीमध्ये न अडकता सोडवू शकतात

कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (‘एआय’मुळे) भारताचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) वाढेल !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ‘क्वांटम संगणन’, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धपद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युक्रेन, हमास, इस्रायल येथे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे

देवशिल्पी विश्वकर्मा यांची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य !

या लेखामध्ये आपण ‘देवशिल्पी विश्वकर्मा’ याची निर्मिती, त्याला त्रिदेवांच्या उपासनेने मिळालेले ज्ञान आणि त्याचे दैवी कार्य यांविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. 

अशीच राहो तुझी कृपादृष्टी आम्हावरी ।

साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.

संपादकीय : ‘जनसेवक’ व्‍हा !

लोकप्रतिनिधींनी वाहनांच्‍या ताफ्‍यासह अन्‍य ‘व्‍हीव्‍हीआयपी संस्‍कृती’ त्‍यागून सामान्‍यांसाठीचे ‘जनसेवक’ व्‍हावे !

वस्‍त्रसंहिता !  

विवाह समारंभांमध्‍ये एकूणच बडेजाव, आपल्‍या श्रीमंतीचा दिखावा करण्‍याचे प्रस्‍थ सध्‍या पुष्‍कळ प्रमाणात वाढले आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून विवाह सोहळ्‍यातील प्रत्‍येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्‍या पोशाखांचे…

‘हिंदु धर्मच सर्व जगाला मार्गदर्शन करील’, असे म्‍हटले जाते, ते कशाच्‍या आधारावर ?

या प्रश्‍नाचे अगदी थोडक्‍यात उत्तर म्‍हणजे हिंदु धर्माच्‍या अंगभूत सद़्‍गुणांमुळे, वैचारिक उंचीमुळे तो जगाला मार्गदर्शन करू शकतो. तथापि सामान्‍य भूमिका समजून घेण्‍यासाठी काही विचार केला पाहिजे.