काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले
यासह राज्यात ६ कार्यकारी अध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक काढून याविषयीची माहिती दिली.
यासह राज्यात ६ कार्यकारी अध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक काढून याविषयीची माहिती दिली.
. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते.
कृष्णसिंग कल्याणी आणि त्यांचे नातेवाईक हे गुरुद्वारा कमिटीचे सदस्य असून ते गुरुद्वाराच्या बांधकामाचा हिशेब मागण्यासाठी गुरुद्वारा कमिटीच्या इतर सदस्यांकडे गेले होते. या वेळी हिशेबावरून वादावादी होऊन दोन्ही गटांत मारामारी झाली. कृष्णसिंग कल्याणी आणि नेपालसिंग कल्याणी यांनी परस्परांविरोधात पोलिसांकडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
आैंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे यात्राकाळात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे जमादार मिर हिदायत अली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.
मंत्रीपदाचा गैरवापर करत अल्प किमतीत पुणे जिल्ह्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड खरेदी केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर १७ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आश्वासन अंमलबजावणी संचालनालयय (ईडी)कडून उच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसरे कारण आहे.
१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस ! देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्यावर असणे लज्जास्पद !
सरकारने आता समुद्र, तसेच रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. वृक्षतोड अल्प प्रमाणात होईल, अशा प्रकल्पांना सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.
अमेरिकेच्या सरकारने भारत सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचे समर्थन केले आहे.