पावनखिंड हे राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र !- प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
‘शिवधैर्य’ या विषयावर बोलतांना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.
‘शिवधैर्य’ या विषयावर बोलतांना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.
या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.
एस्.टी. महामंडळाला लवकरच नवीन २ सहस्र २०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. एस्.टी. कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.
गुन्हेगारीत आणि फसवणुकीत आघाडीवर असणार्या धर्मांधांपासून दूर रहाण्यातच मुलींचे हित आहे ! धर्मांधांशी मैत्री करण्यापूर्वी मुलींनी १०० वेळा विचार करावा !
हिंदुत्वनिष्ठांना अवैध मदरसे पाडण्यासाठी उपोषण करावे लागणे, हे दुर्दैवी ! जनतेला समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषण करायला लावणारे प्रशासन विसर्जित करा !
पोलिसांनी अली खान याला अटक केली आहे. अली खान याच्या किसळवाण्या कृत्यामुळे येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
बांगलादेशामध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आला आहे, होत आहे आणि होत रहाणार आहे. भारत आणि जगभरातील हिंदूंनी आतापर्यंत त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही, आताही काही करत नाही अन् पुढेही काही करणार नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर बीम’मुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मिरवणुकीच्या वेळी अनेक गणेशोत्सव मंडळांनी रथावर ‘लेझर बीम’चा वापर केला होता.
आतंकवादी आणि गुन्हेगार यांची चित्रे मिरवणारे भारतात असणे, ही भारतियांसाठी धोक्याची घंटाच !