महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या झाली ११४ !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या वर्षी अल्प पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली
देहू येथून १० जून या दिवशी जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
अलीकडेच शाह म्हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्ट विचारधारेचा प्रचार करण्यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
भारतासमोर असणार्या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली-ऑल्टमन
कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.
अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?
भारतावरील गंडांतर टळले नसून देशाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून यामध्ये २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार आहेत.
सर्वधर्मसमभावाच्या अतिरेकामुळे अशा कृती होतात. मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिंदु कारागिरांनी सजावट केल्याचे वगैरे आपण ऐकले आहे का ?