श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र

श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र

श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे; मात्र महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदी कायम आहेत. देशातील सर्वपक्षांचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करण्यात येणार आहे.

श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते.

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यावर हिंसा चालू झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुरासमवेतच पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.

श्रीलंकेत सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा !

श्रीलंकेत सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा !

श्रीलंकेत गॅस सिलिंडरसाठी पहाटे ४ वाजल्यापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना सिलिंडरसाठी कूपन मिळत आहे, अशी व्यथा श्रीलंकेच्या बट्टीकोला परिसरात रहाणार्‍या ३१ वर्षीय शिक्षिका वाणी सुसई यांनी मांडली.

श्रीलंकेला कायम सहकार्य राहील ! – भारताची ग्वाही

श्रीलंकेला कायम सहकार्य राहील ! – भारताची ग्वाही

अभूतपूर्व आर्थिक संकटाशी सामना करत असणाऱ्या तुमच्या देशाला आमचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊन त्यांना दिली.

कागदाच्या टंचाईमुळे श्रीलंकेतील २ प्रमुख दैनिक बंद !

कागदाच्या टंचाईमुळे श्रीलंकेतील २ प्रमुख दैनिक बंद !

श्रीलंकेत सध्या विदेशी चलनाच्या गंगाजळीची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच कागदांच्या टंचाईमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रहित करण्यात आल्या होत्या.

श्रीलंकेत १ किलो तांदूळ तब्बल ५०० रुपयांना, तर १ किलो साखरेसाठी मोजावे लागणार २९० रुपये !

श्रीलंकेत १ किलो तांदूळ तब्बल ५०० रुपयांना, तर १ किलो साखरेसाठी मोजावे लागणार २९० रुपये !

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेचे आता कंबरडे मोडले आहे.

श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना लक्षात येण्यासाठी भारत सरकारने पाक आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेजवळ व्यवस्था करणे आवश्यक आहे.