(म्हणे) ‘कच्चाथीवू बेटावरील भारताचा दावा निराधार !’ – डगलस देवानंद, श्रीलंकेचे मत्स्यपालन मंत्री

कच्चाथीवूवरून याआधी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही असेच वक्तव्य केले होते. मुळात माहिती अधिकार कायद्याच्या खाली कच्चाथीवू बेट हे काँग्रेसने कोणत्याही परताव्याविना श्रीलंकेला देऊ केल्याची माहिती मिळाली होती. याविषयी करार झाल्याचा इतिहास असतांना श्रीलंकेने तो नाकारणे, हे हास्यास्पद होय !

Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

भारताने आमच्याकडे अद्याप कच्चाथिवू परत मागितलेले नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीलंकेशी चांगले संबंध आहेत. आतापर्यंत कच्चाथिवू बेट परत करण्यासंदर्भात भारताने कोणतीही अधिकृत भूमिका आमच्याकडे मांडलेली नाही.

Sri Lanka Monk Punished : श्रीलंकेत इस्लामविषयी द्वेषपूर्ण विधाने केल्यावरून बौद्ध साधूला ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.

Sri Lanka Ranil Wickremesinghe : भारताचे अनुकरण करून श्रीलंका पुढे जाऊ शकतो !

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान

German Research Ship : जर्मनीच्या संशोधन नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरावर थांबण्यास दिली अनुमती

चीनचा थयथयाट !

Sri Lanka India Agreement : श्रीलंकेने ३ सौरऊर्जेच्या प्रकल्पांतून चीनला हटवून भारताशी केला करार !

संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !

SriLanka Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार कह्यात !

श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्‍याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.

Indian Ocean Region Economic Power : पुढील ५०-६० वर्षांत हिंद महासागर क्षेत्र आर्थिक शक्तीचे केंद्र बनेल ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे  राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.