(म्हणे) ‘भारतात जाऊन त्याच्याशी युद्ध करण्याची पाकच्या सैन्याची क्षमता !’ – पाकचे मेजर जनरल अहमद शरीफ
अशा धमक्या देणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
अशा धमक्या देणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा
सिंध प्रांतातील एका गावात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले.
पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी २२ एप्रिल या दिवशी मुसलमानांना ईदच्या शुभेच्छा देणारे एक चित्र प्रसारित केले होते. या चित्राच्या छायाओळीत ‘जय श्रीराम’ लिहिल्याने धर्मांध मुसलमान संतापले.
भारताने जर पाकविरुद्ध युद्ध करून जिहादी आतंकवाद नष्ट केला, पाकव्याप्त काश्मीर मुक्त केले, तर भारतियांना आनंदच होईल; सरकार हे धाडस दाखवणार का ?
गोव्यात होणार्या शांघाय सहयोग संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार्या पाकच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे करणार आहेत.
अन्य देशातील नागरिकांनी स्वतःच्या धर्मश्रद्धेचा अवमान केल्यावर पाकमध्ये थेट अटक होते, तर भारतात ‘अॅमेझॉन’सारखी अनेक विदेशी आस्थापने हिंदूंच्या देवतांची सर्रास टिंगलटवाळी करूनही त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही !
‘जिहादी पाकिस्तान’ आणि ‘चिनी ड्रॅगन’ यांच्या विखारी युतीचे दुष्परिणाम ! यातून दोघांचे एकत्रीकरण भारतासह जगाला किती महाग पडू शकते, हे जागतिक समुदायाने लक्षात घेणे आवश्यक !
पाकिस्तान सरकारला घरचा अहेर ! भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांविषयी गळे काढणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आता पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या दुःस्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते.