आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मंदिर तेथेच बांधून हवे ! – पाकमधील हिंदूंची रोखठोक भूमिका
कराची येथील श्री मारीमाता मंदिर पाडल्याचे प्रकरण
कराची येथील श्री मारीमाता मंदिर पाडल्याचे प्रकरण
पाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा !
पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनेच्या हिंदु नेत्याने व्यक्त केली चिंता ! पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी भारतात पळून गेल्याचा सूड हिंदूंना ठार मारून, त्यांचे अपहरण करून, हिंदु महिलांवर बलात्कार करून, तसेच मंदिरांची तोडफोड करून उगवत आहेत.
तालिबानला मोठ्या करणार्या पाकला आज तोच तालिबान डोईजड झाला आहे. संकटात सापडलेल्या पाकला त्याचे हे दुष्कर्मच उत्तरदायी आहे, याला कोण काय करणार ?
विशेष म्हणजे सिंधमधील मारीमाता मंदिर पाडण्यात येत होते, तेव्हा मंदिर पाडणार्यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते, असे वृत्त पाकमधील प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ने प्रकाशित केले होते.
भूकेकंगाल झालेल्या आणि कर्जाखाली दबलेल्या जिहादी पाकिस्तानवर त्याच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विदेशी आस्थापनाला चालवायला देण्याची पाळी आली आहे. यासाठी त्याने एका समितीची स्थापनाही केली आहे.
हिंदु सहिष्णु असल्याने ते याचा सूड घेण्यासाठी धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांवर कधीही आक्रमण करणार नाहीत; मात्र जेव्हा हिंदूंनी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा पाकमध्ये धर्मांध मुसलमानांनी अनेक मंदिरे पाडली होती, हे कुणीही विसरणार नाही !
पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !
भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारत विजयी होवो अथवा पराजीत होवो, बहुतांश भारतीय मुसलमान हे अनेक वेळा त्याचा रोष हिंदूंवर काढतात, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे.