जम्मू-काश्मीर, पंजाब आणि देहली येथे भूकंपाचे धक्के
उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी देहलीसह अनेक भागांमध्ये १२ फेब्रुवारीच्या रात्री ६.१ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.
उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी देहलीसह अनेक भागांमध्ये १२ फेब्रुवारीच्या रात्री ६.१ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.
याला उत्तरदायी असलेल्यांकडून व्याजासहित सर्व रक्कम वसूल केली पाहिजे !
‘भारतीय जनता युवा मोर्चा’ची दोडामार्ग तहसीलदार आणि पोलीस यांच्याकडे मागणी
पाकला नष्ट केल्याविना भारतातील जिहादी आतंकवादी आणि त्यांचा धोका नष्ट होणार नाही, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन सरकारने कृती करणे आवश्यक !
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी आणि जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगसाधना एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकर्यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकर्यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकर्यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अयोग्य कृती केली आहे.
यापूर्वीचा १६ जानेवारीचा आदेश रहित करून आता सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येतील
‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी भूमिका प्रशासन घेत असल्याचा आरोप विविध ठिकाणचे प्रकल्पग्रस्त करत आहेत. प्रशासनाची अशीच भूमिका राहिली, तर भविष्यात नवीन प्रकल्प राबवणे कठीण होईल.
अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.