साधू-संतांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहिले पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

साधू-संतांनी राजकारणाकडे पाहूही नये. साधू-संतांना राजकारणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजकारणात आल्याने मर्यादा येतात. साधूंना त्याचा प्रवास अमर्याद ठेवण्याची आवश्यकता आहे, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.

उत्तरप्रदेशात धर्मांतराचे षड्यंत्र उघड : गाझियाबाद पोलिसांकडून ३ धर्मांधांना अटक

धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !

कर्नाटकमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.

बेंगळुरू येथे वीज देयक देणार्‍या कर्मचार्‍यांवर मुसलमान तरुणाकडून आक्रमण !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याच्या योजनेचा परिणाम ! जनतेला श्रम केल्याविना सर्व काही विनामूल्य देण्याची राजकारण्यांकडून लावण्यात येणारी सवय देशासाठी घातक !

सोनसोडो (गोवा) कचरा समस्या ही एक आपत्कालीन स्थिती म्हणून हाताळा ! – उच्च न्यायालयाचा निर्देश

या समस्येचा स्फोट होण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी यावर तोडगा काढला पाहिजे, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेतल्यास जलसमाधी घेणार !

शासनाला हे का कळत नाही ? या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा विकसित करण्यासाठी काम करावे ! – मंत्री सुदिन ढवळीकर

विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण ! ही यंत्रणा दोषपूर्ण विभाग ओळखण्यास साहाय्य करेल, तसेच अल्प वेळेत दोष दूर करेल. ज्यामुळे पॉवर सिस्टम नेटवर्कमध्ये सुधारणा होईल.

गोवा सरकारकडून कर्नाटकच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

‘म्हादई प्रवाह प्राधिकरण’ या जलतंट्यामध्ये प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्राधिकरणाच्या अनुमतीविना केंद्र सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला अनुमती देऊ शकत नाही – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मोगलांचे उदात्तीकरण !

हे शिक्षण खात्याच्या लक्षात आले नाही का ? शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यात लक्ष घालून त्वरित उपाययोजना काढावी, ही अपेक्षा !