(म्हणे) ‘प्रतिदिन लोक नदी किंवा तलाव येथे बुडून मरत असतात !’ – महादेव सिंह खंडेला, आमदार, अपक्ष
अशा आमदारांची आमदारकी रहित करण्याची मागणी जनतेने सरकारकडे केली पाहिजे !
अशा आमदारांची आमदारकी रहित करण्याची मागणी जनतेने सरकारकडे केली पाहिजे !
साधू-संतांनी राजकारणाकडे पाहूही नये. साधू-संतांना राजकारणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजकारणात आल्याने मर्यादा येतात. साधूंना त्याचा प्रवास अमर्याद ठेवण्याची आवश्यकता आहे, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.
धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !
बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !
या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याच्या योजनेचा परिणाम ! जनतेला श्रम केल्याविना सर्व काही विनामूल्य देण्याची राजकारण्यांकडून लावण्यात येणारी सवय देशासाठी घातक !
या समस्येचा स्फोट होण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी यावर तोडगा काढला पाहिजे, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.
शासनाला हे का कळत नाही ? या निर्णयामुळे स्थानिक बेरोजगार डी.एड्. उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या बेरोजगारांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे, तसेच शिक्षकभरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण ! ही यंत्रणा दोषपूर्ण विभाग ओळखण्यास साहाय्य करेल, तसेच अल्प वेळेत दोष दूर करेल. ज्यामुळे पॉवर सिस्टम नेटवर्कमध्ये सुधारणा होईल.
‘म्हादई प्रवाह प्राधिकरण’ या जलतंट्यामध्ये प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्राधिकरणाच्या अनुमतीविना केंद्र सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला अनुमती देऊ शकत नाही – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत