पंजाबमध्ये आतंकवाद आणि रक्तपात घडवण्याचा डाव!
अशांचा बीमोड करण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत !
अशांचा बीमोड करण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत !
पोलिसांनी अमृतपाल याची मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. आतापर्यंत अमृतपालच्या ११२ सहकार्यांना अटक करण्यात आली आहे.
व्यसनमुक्तीच्या नावाखाली शीख युवकांचा करत होता बुद्धीभेद !
आय.एस्.आय.च्या सहाय्याने बनवले सशस्त्र दल !
राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे.
या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.
खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !
जर असे घडले, तर ते भारतासाठी लज्जास्पद असेल ! भारत खलिस्तानवाद्यांकडे गांभीर्याने कधी पहाणार ? असा प्रश्न निर्माण होतो !
आप सत्तेवर असलेल्या पंजाबमध्ये सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे लक्षात घेता सरकारने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !