मोहाली (पंजाब) येथे अज्ञातांकडून महंतांची हत्या

पंजाबमध्ये लागोपाठ लोकांच्या हत्या होत आहेत. यातून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नव्हे, तर गुन्हेगार आणि खलिस्तानवादी यांचे राज्य आहे, असेच म्हणावे लागेल !

पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !

धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्‍यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !

पंजाबमध्ये श्री गुरु ग्रंथसाहिबचा अपमान केल्याच्या प्रकरणी डेरा सच्चा सौदा संप्रदायाच्या भक्ताची गोळ्या झाडून हत्या

पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती पहाता आताच त्यावर कठोर निर्णय घेत राष्ट्रपती शासन लाग करणे आवश्यक आहे !

पंजाबमधील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पाडले पाकिस्तानी ड्रोन !

सीमा सुरक्षा दलाने येथील भारत-पाक सीमाभागात एका पाकिस्तानी ड्रोनवर आक्रमण करून ते पाडले. याआधी १४ ऑक्टोबरलाही सुरक्षा दलाने अमृतसर येथे पाकचे ड्रोन पाडले होते. त्या वेळी सैनिकांनी ड्रोन पाडण्यासाठी त्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या.

लुधियाना (पंजाब) येथे ५ हिंदु नेत्यांना पोलिसांकडून ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ !

यातून हेच स्पष्ट होते की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फारच वाईट आहे. याकडे आता केंद्र सरकारने गांभीर्याने पहात लक्ष घातले पाहिजे !

पंजाबमधील अन्य हिंदु नेत्यांना ठार मारण्याची पाकमधील खलिस्तानवाद्यांची धमकी

पंजाबमधील हिंदूंच्या नेत्यांना वेचून ठार करण्याचा कट गेल्या काही वर्षांपासून रचला जाऊन त्यानुसार त्यांना ठारही करण्यात येत असतांना राज्यातील पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून निष्क्रीयताच दाखवण्यात आली आहे.

(म्हणे) ‘पंजाब दौर्‍यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल !’

आता केंद्र सरकारने खलिस्तानवाद्यांची कीड मुळासह नष्ट करण्यासाठी पावले उचलायला हवीत !

शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा ! – सूरी यांच्या मुलाची मागणी

४ नोव्हेंबर या दिवशी एका खलिस्तान्याकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या मुलाने सूरी यांना ‘वीरगतीला प्राप्त’ (हुतात्मा) असा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली.

अमृतसरमध्ये खलिस्तान्यांकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या

सुधीर सूरी यांना पोलीस संरक्षण असतांना आणि मोठ्या संख्येने पोलीस तेथे उपस्थित असतांनाही त्यांची हत्या होत असेल, तर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हिंदूंसाठी चिंताजनक आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे !

पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पाठवलेला मोठा शस्त्रसाठा सैनिकांनी पंजाबमधून केला जप्त !

३ एके-४७, ३ पिस्तुले, बंदुकीच्या २०० गोळ्या आदी साठा मिळाला !